Saturday, October 6, 2012


                  “रंग माझा ओळखावा ......”


चुकीच्या व्यक्तीसाठीकेल्या
त्याच्या सावळ्या वर्णा मुळे तिने त्याला नापसंद केलं..
तरी चोकलेट डे ला त्याने तिला सुंदर कव्हरच चोकलेट दिलं..
तिने जेव्हां उघडून पाहिलं तर ते रिकामच निघालं,,,
मग तिने फोन करून त्याला विचारलं कां रे मला फसवलं..??
.

.
.
.
तो म्हणाला वरच्या रंगला भुलून,
ज्याने जीवनाचा साथीदार ठरवला
त्याने आत मध्ये काय आहे,
हे पाहायचं तरी कशाला...!!!

थोडक्यात  काय.... “मला माझा सावळा रंग आवडतोचेहऱ्याचा रंग बदलून माणसं बदलतात यावर माझा विश्वास नाहीत्वचेच्या रंगावरून माणसं जोखणाऱ्यांच्या यादीत मला माझं नाव नकोय….गोरा रंग असणे म्हणजेच सौंदर्य ही आजची परिभाषा बनली अहेत्यामुळे लग्नासाठी मुलगी ही उंचगोरीच हवीवर्षानुवर्षे लग्नाच्या बाजारात ही मागणी आहेसावळ्या मुली कर्तृृत्ववान असल्या तरी रंगामुळे नाकारल्या जातातकाळ्या – सावळ्या मुली जन्मापासूनच “मार खाल्लेल्या’ असतातत्या कर्तृत्ववान असल्या तरी रंगामुळे मार खातातत्यांचा आत्मविश्वास हरवतो.
 युरोपियनांच्या दृष्टीने भारतीय काळेच आहेतकाळ्या रंगाच्या द्वेषापोटी युरोपीय निग्रोंचा द्वेष करतातइथला दलित आणि तिथला निग्रो हे वंशवादाचे आणि वंशविद्वेषाचे बळी ठरले आहेतकाळा रंगअशुभ मानला जातोपण उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या  विठू माऊलीचाराम-कृष्णाचा रंगही काळा आहेगडद काळा आहेमग आपण आपल्या  दैवतांच्या रंगालाच “अशुभ’ मानणार काशंकराच्या पिंडीवर पांढरे फूल वाहिले जातेपण पिंडीचा रंगही काळाच आहेसृष्टीच्या सृजनाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाचाही रंग काळा आहे.

"पाहती सारे जरी वाईट दृष्टीने मला!
मी कसा आहे; विचारा पंढरीच्या विठ्ठलाला!
मीच शरयूच्या जळी अन्मीच कालिंदीतही…..
रामही अन्कृष्णही माझ्यात मी सामावला!!!"


काही लोक जेव्हा सावळ्या रंगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात,तेव्हा त्या मुलीला काय वाटत असेल ??? किती न्यूनगंड  निर्माण होत असेल ,, याची कल्पना तिलाच समजू शकतेपण काही लोक असे आहेत कि सावल्या रंगापेक्षा अंतरंगाला ते जास्त महत्व देतात.आणि तेच जास्त महत्चाच असत...
म्हणतात ना...

"अगर आप किसीको अच्छे लगे...
तो अच्छे आप नाही वो होते ही,,,
क्योंकी अच्छाई देखनेकी नजर ...
उनके पास होती है....."

हा माझा पहिला लेख आहे... माझा अनुभव म्हटले तरी चालेल.... पण कधी कधी असे वाटते....  माझा रंग माझ्यासाठी शाप आहे का??? पण मी असा विचार कधीच करणार नाही.... माझ्या आईने मला सांगितले आहे... कि माझ्यासारखे या जगात कुणीच नाही... अगदी प्रत्तेकाच्या हाताच्या बोटांची चक्र पण वेगळे आहेत.... बनवणार्याने आपल्याला कसे बनवले असेल???? आपण पण त्याचाच अंश आहोत.... मग तो जर इतका सुंदर असेल तर आपण हि सुंदरच आहोत.... गरज आहे ती फक्त नजर बदलण्याची...दृष्टीकोन बदलण्याची.....क्षितिजाकडे  पाहण्याच्या दृष्टीची..........

माझा लेख जे लोक वाचतील त्यांना फक्त एकच विनंती आहे....."रंग माझा ओळखावा............"

                                                                                                                        रोहिणी शिंदे






..........♥♥♥ आहे एक स्वप्न वेडी...............♥♥♥

आज पुन्हा मैत्री जिंकली आणि प्रेम हरलं....
मी पाहिलेलं स्वप्न.....पुन्हा एकदा स्वप्नंच राहिलं........
रोज  साखरझोपेत............तुझा गोड आवाज कानी पडतो......
तुला स्वप्नात पाहण्याचा अपराध रोज माझ्याकडून घडतो........
तुझ्या प्रत्तेक शब्दांना आठवत रोजचा दिवस जातो .....
तुला विसरता विसरता...पुन्हा तूच माझ्या स्वप्नात येतो......
माझे स्वप्न आणि स्वप्नातील तू....बनून पुन्हा एकदा स्वप्न पडतं.........
स्वप्नातही तुझे शब्द विसरत नाही मी.... ते आठवून माझ सुंदर स्वप्न मोडतं.........♥♥ROHI♥♥NI♥♥


Friday, October 5, 2012


मी प्रेम केलं........... ....
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर.........
हृदयातील स्पन्दनावर.....
तू बोललेल्या प्रत्तेक शब्दावर.......
माझ्याशी बोलत तू जागून
काढलेल्या रात्रीवर.......
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ
मनाने......... .
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष
अंतकरणाने...... ...
मी फक्त प्रेम केलं
मनापासून....... मनावर.......... ! ~सोनू......


Thursday, October 4, 2012

प्रेम ही फार वाईट चीज आहे...........
प्रेम ही फार वाईट चीज आहे..
फार थोड्या बाबतीत ती ताकत देते..
दुबळ बनवणं हाच प्रेमाचा स्थायी भावकोणताही बदल सेकंदात होत नाही..
ज्वालामुखीचा जेव्हा स्पोट होतो,
तो त्याच क्षणी जन्माला आलेला नसतो..
खोलवर त्याची तयारी वर्षानुवर्ष चाललेली असते..
तेंव्हा सगळे झोपतात,
जेवतात,हसतात,बागडतात,
प्रत्येक माणूस असाच धुसमुसत असतो..
केव्हातरी,
नाजूक,निसटत्या ,बेसावध क्षणी....
””प्रेमही तसचं,
ज्वालामुखीसारखं,धुसमुसत राहणार,उफाळलं कि सगळ्यांना जाळणारं,
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिलाही जळणारं...

- .पु.काळे


तुझ्याशिवाय.....
सगळ काही अपूर्ण आहे......
अगदी रोज ठरवते.......आज मी कविता लिहिणार...तुझ्याशिवाय.....
माझ्या कवितांना शब्दही सापडत नाहीत.....तुझ्याशिवाय.....
माझ्या कविता कविताच उरत नाहीत.....तुझ्याशिवाय.....
माझ नावही पूर्ण होत नाही तुझ्याशिवाय...... 
माझ्या चित्रात रंग कोण भरणार ??? तुझ्याशिवाय.....
माझीच मी राहत नाही.... तुझ्याशिवाय..........
आकाशात चांदण दिसत नाही....तुझ्याशिवाय..........
पावसाकडे बघायचीही इच्छा होत नाही.....तुझ्याशिवाय..........
खूप एकटी आहे रे मी......तुझ्याशिवाय..........

माझ्या आयुष्याला अर्थ राहत नाही....तुझ्याशिवाय.......
सगळ काही अपूर्ण आहे................................तुझ्याशिवाय....................................सोनू 




Kyu phoolon ke khile khile rang udd gaye,
Kyu phoolon ke khile khile rang udd gaye,
Kyu in dino khud se rehti hu main khafa khafa,
Khafa khafa..
Kyu phoolon ke udde udde rang khil gaye,
Kyu phoolon ke udde udde rang khil gaye,
Kyu in dino hosh mein hai mere nasha nasha,
Nasha nasha..
Hooo…kyu phoolon ke khile khile rang udd gaye..
Teri meri taqraaro se bana dil ka yeh rishta hai,
Aaina jo main dekhu to tera chehra hi dikhta hai,
Jab se mujhe tu mili…
Jaane kaisi mulaqaaton mein,
Yuhi aisi waisi baaton mein,
Kare jhoothe moote vaade the, kisi chote se bahane se,
Paake tujhe kho diya,
Meri hi hai khata, meri hi hai saza,
Phir bhi dil kahe yeh kyu hua,
Kyu in dino khud se rehti hu main khafa khafa,
Khafa khafa..
Kyu phoolon ke udde udde rang khil gaye…
Aaj se mere jo kal honge,
Teri aankhon mein wo dikhte hai,
Teri baaton ke jo akshar hai,
Meri daastaan wo likhte hai, aisa mujhe kyu hua?
Dhua dhua si kahan hai, tabhi aankhon mein bhi paani hai,
Gaalon se yeh jo guzarti hai, tere gum ki nishani hai,
Mit si gayi har dua,
Meri hi hai khata, meri hi hai saza,
Phir bhi dil kahe yeh kyu hua,
Kyu in dino khud se rehti hu main khafa khafa,
Khafa khafa..
Kyu phoolon ke khile khile rang udd gaye,
Kyu phoolon ke udde udde rang khil gaye…


Wednesday, October 3, 2012




फक्त  एकंच मागणं आहे देवा तुला........
कायम सुखी ठेव त्याला....
दुःखाचा स्पर्शही नको होऊ देऊ त्याला......
              एकंच मागणं आहे देवा तुला........
              यशस्वी कर त्याला....
              यशाच्या उंच शिखरावर ने त्याला.....
                          एकंच मागणं आहे देवा तुला........
                          कधीही एकट वाटू देऊ नको त्याला....
                          मी नसले तरी तुझी साथ असू दे त्याला......
                                     एकंच मागणं आहे देवा तुला........
                                     आठवण येते तुझी क्षणाक्षणाला.......
                                     आता लवकर जवळ  कर मला.......
                                                     फक्त  एकंच मागणं आहे देवा तुला.................$$Sonu$$



एकच क्षण हवाय रे मला...
तुझ्यासोबत  बोलायला....
भाव माझ्या मनातले सांगायला...
अन तुझ्या मनातले ऐकायला....

एकच क्षण हवाय रे मला...
तुझ्या सोबत जगायला.....
सुख तुला द्यायचंय मला......
दुख ऐकून घ्यायचंय मला....

एकच क्षण हवाय रे मला...
तुझ्यासोबत चांदण्यात फिरायला....
आकाशात झेप घ्यायला
अन क्षितीज्यापलीकडे जायला.....

एकच क्षण हवाय रे मला....

तुझ्यासमोर बसायला
डोळे भरून पाहायचय तुला....
हृदयात माझ्या साठवून ठेवीन तुला......

एकच क्षण हवाय रे मला...

तुझ्याबरोबर चालायला....
पुढील आयुष्याच्या शुभेच्या द्यायला....
अन् अखेरचा निरोप घ्यायला................................................................~$onu !!!

Sunday, September 30, 2012


बोलायचं खूप काही आहे... ऐकायचं खूप काही आहे....
तुझ्यासोबत क्षितीजापलीकडे जायचं आहे.................
बेधुंद होऊन एक क्षण जगायचंय मला.....
तुझीच होऊन तुझ्यात राहायचंय मला......
तुला सोडून कधीच जायचं नाही  मला.....
तुझा निरोपाची वेळ यायच्या आधी... 
हे जगच सोडून जायचंय  मला.........
फक्त एकदा डोळे भरून पाहू दे मला......
कायमच डोळ्यात  साठवून ठेवीन तुला........
फक्त एकदाच तुझ्या गोड आवाजात हाक मार मला.....
कान आतुरले आहेत......... तुझा आवाज ऐकायला.........
फक्त एकदाच......
                                          ~फक्त तुझीच सोनू.....