Monday, October 15, 2012


मनाशी कितीहि ठरवल तरी....
आठवणी या येताच राहतात......
आणि माझ्या शांत विश्वात......
गोंधळ माजवून  जातात........

तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी साथ देतात.....
तू सोडून गेलास तरी ........
त्या मात्र कायम सोबत असतात................................Rohini !!!









2 comments: